२०१९ साली केंद्रातील मोदी सरकारने जम्मू व काश्मीर राज्याला कलम ३७० कलमान्वये देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापाठीने आज योग्य ठरविला. सर्वोच्च न्यायालयात चार वर्षापूर्वी दाखल करण्यात आलेल्या या संदर्भातील याचिकेवर आज मुख्य सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने केंद्र …
Read More »बाईकवर लडाखहून पैंगोंग त्सो लेक रवाना झाले राहुल गांधी ते त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ८० वी जयंती रविवारी पंगोग त्सो लेक येथे साजरी करणार आहेत
काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi) शनिवारी बाईकने लडाखहून पॅंगॉन्ग त्सो लेककडे रवाना झाले. ते त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ८०वी जयंती रविवारी (२० ऑगस्ट) रोजी पंगोग त्सो लेक येथे साजरी करणार आहेत. राहुलने त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. पॅंगॉग …
Read More »३७० हटविल्यानंतर काश्मीरमध्ये घेतल्या इतक्या लोकांनी जमिनी, केंद्राची संसदेत माहिती अवघ्या ३४ लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली
मोठा गाजावाजा करत काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला. त्यास नुकतीच तीन वर्षेही पूर्ण झाली. हा निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमध्ये देशातील इतर नागरीकही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी करून रहायला जातील अशा अनेक वल्गना भाजपाकडून करण्यात येत होत्या. तसेच काश्मीरमधील लोकांची रोटी-बेटी व्यवहार होईल अशा हवेतल्या कल्पनाही मांडण्यात आल्या. …
Read More »