सिंधुदुर्ग: प्रतिनिधी राज्यात तीन चाकी रिक्षा सरकार असून तिघांच्या दिशा वेगळ्या आहेत. हे सरकार विफल… जनतेन दिलेल्या पवित्र जनादेश ठोकरून हे सरकार बनले आहे. आम्ही शब्द मोडला नाही… बिहारात नितीशजींची जागा कमी असून ही आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री केले. मी कधी काही बंद खोलीत करत नाही, जे काही आहे ते जाहीर …
Read More »