Breaking News

Tag Archives: amit shah criticize ashivsena and mahavikas aghadi

मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही… तर शिवसेनेचे अस्तित्व राहिले नसते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती

सिंधुदुर्ग: प्रतिनिधी राज्यात तीन चाकी रिक्षा सरकार असून तिघांच्या दिशा वेगळ्या आहेत. हे सरकार विफल… जनतेन दिलेल्या पवित्र जनादेश ठोकरून हे सरकार बनले आहे. आम्ही शब्द मोडला नाही… बिहारात नितीशजींची जागा कमी असून ही आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री केले. मी कधी काही बंद खोलीत करत नाही, जे काही आहे ते जाहीर …

Read More »