Breaking News

Tag Archives: all party meet

अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी सर्वपक्षिय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक

जालना येथील आंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणाचे आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या उपोषणाच्या आंदोलनाचा आज १४ वा दिवस असून आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार आणि पाणीही त्यागले आहे. त्यातच राज्य सरकारने दोन वेळा सुधारणा केलेल्या राज्य सरकारचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

गृहमंत्री वळसे म्हणाले की, भोंग्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा तर केंद्रानेच धोरण ठरवावे सर्वपक्षिय बैठकीनंतर दिली पत्रकार परिषदेत माहिती

भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २००५ साली आदेश काढल्याने हा आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात लागू झाल्यास वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळी भूमिका संपुष्टात येईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगत राज्य सरकार यासंदर्भात काहीही निर्णय घेणार नसून सध्या ज्या शासन आदेशानुसार भोंगे वापरले जातात ते कायम राहणार आहे असल्याचेही स्पष्ट केले. मशिदींवरील …

Read More »

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, सर्व राजकिय पक्षांच्या बैठकीनंतर भोंग्याचा निर्णय पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दिली माहिती

दिलीप वळसे पाटील

राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भोंग्याच्या संदर्भात नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भूमिका मांडताना म्हणाले की, भोंग्याप्रश्नी राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांची एक बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत त्या विषयीची मते जाणून …

Read More »

सर्वपक्षिय बैठकीत काँग्रेसने कोणते मुद्दे मांडले? जाणून घ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा. सरकारची भूमिका आणि निर्णयाबाबतचा अपप्रचार व गैरसमज टाळण्यासाठी आणि वस्तुस्थिती अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी निवडक मंत्री नियुक्त करून त्यांनी नियमित ब्रिफिंग करावी अशी सूचना काँग्रेस नेते तथा सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, कृषीमंत्र्यांच्या प्रस्ताव अद्याप हि तुमच्यासाठी कायदा मागे घेण्यास अप्रत्यक्ष नकार

नवी दिल्ली: वृत्तसंस्था केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत कृषी कायद्या मागे घेण्याबाबत भूमिका स्पष्ट न घेता केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेला प्रस्ताव शेतकऱ्यांसाठी अद्याप असून त्यावर चर्चा करावी असे सांगत मी तुमच्यापासून एका कॉलच्या अंतरावर असल्याचे स्पष्ट …

Read More »