Breaking News

Tag Archives: agriculture minister dadaji bhuse ordered insurance companies to clear all claim about agriculture insurance.

विमा कंपन्यांनों स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी निकाली काढा कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री भुसे यांच्या …

Read More »