तत्कालीन महाविकास आघाडी अर्थात मविआ सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे हा प्रकल्प पुर्ण होण्याच्यादृष्टीने कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. अखेर राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेत प्रकल्पाला गतिमान …
Read More »