मराठी ई-बातम्या टीम साधारणत: १९९९ साली काँग्रेस पक्षात सोनिया गांधीच्या मुख्य लीडरशीपवरून वाद निर्माण झाला होता. या वादाच्या मुख्यस्थानी हे त्यावेळचे अमर-अकबर-ऑन्थोनी अर्थात शरद पवार, तारीक अन्वर आणि पी.ए.संगमा. या तिघांनी काँग्रेसतंर्गत लीडरशीपचा आणि सोनिया गांधी यांच्या परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडवून दिली. त्यावेळी केंद्रात …
Read More »