Breaking News

Tag Archives: 75 years of indian independence day congress start vyarth na ho balidan campaign said nana patole

नाना पटोले यांचा टोला, पंतप्रधान मोदींच्या आशिर्वादानेच LIC, SBI जनतेचा पैसा बुडण्याची भिती सोमवारी ६ तारखेला राज्यातील SBI , LIC कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसचे ‘व्यर्थ न हो बलिदान’ १ ऑगस्टला पुण्यातील टिळक वाड्यातून अभियानाची सुरुवात: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. १ ऑगस्ट रोजी पुण्यातील टिळकवाड्यातून या अभियानाची सुरुवात होत असून १५ ऑगस्टपर्यंत व त्यानंतर पुढे वर्षभर हे अभियान राज्यभर राबवले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचा सहभाग …

Read More »