Breaking News

Tag Archives: 7 years of modi government

मोदी सरकारची सात वर्षे म्हणजे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल आणि महामारीतील अपयश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी सात वर्षात नोटाबंदी झाली… जीएसटी लावण्यात आली… कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही… लोकांचे हाल झाले… बेरोजगारी वाढली… नोकर्‍या गेल्या… लोकं जीव गमावत आहेत…तरीही भाजप सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »