मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे अखेरला २२८६ मृतकांची नोंद झाली होती. मात्र १ जून रोजी २३६२ मृतकांची नोंद झाली. १ जून ते १ जुलै या कालावधीत राज्यात एकूण ५ हजार ६९१ मृतकांची नोंद झालेली असून आतापर्यंत ८ हजार ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात २२४३ जणांना घरी सोडण्यात आल्याने …
Read More »