Breaking News

Tag Archives: 3 farm law

बळीराजाच्या रेट्यापुढे अहंकारी, हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारला झुकावे लागले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भिती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजपा सरकारला झुकावे लागले असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. हा देशातील शेतक-यांचा ऐतिहासिक विजय असून अहंकारी हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाल्याचे …

Read More »

वर्षभरात शेतकरी आंदोलन आणि त्यांच्यासोबत काय घडले ? जाणून घ्या पार्श्वभूमी २० व्या आणि २१ व्या शतकातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक काळ चालले आंदोलन- १ वर्ष २ महिने

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी साधारणत: २३ सप्टेंबर २०२० मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना कंत्राटी शेतीच्या अनुषंगाने आणि पहिल्यांदाच शेती व्यवसायात थेट कार्पोरेट क्षेत्राला प्रवेश देण्यारे तीन कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदेत मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे त्यावेळी या विधेयकामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले. परंतु यात …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, देशाची माफी मागतोय, ते कायदे मागे घेण्याचा निर्णय तब्बल वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह सबंध देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते. त्या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शीख धर्मगुरू गुरूनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधत मी देशाची माफी मागतोय, आम्ही चांगल्या उद्देशाने कृषी कायद्यांची निर्मिती केली. पण …

Read More »