Breaking News

Tag Archives: 15 august 2021

समर्पणातून मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी आपली संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया-मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्त्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून विशेषत: केंद्रातील मोदी कारभारामुळे देशाची लोकशाही धोक्यात आल्याचा इशारा अनेक राजकिय पक्षांबरोबरच सामाजिक संघटनांकडून देण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याच इशाऱ्याच्या अनुषंगाने तर वक्तव्य केले नाही ना अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. …

Read More »