९८ व्या अखिल भारतीय साहित्य समंलेनाच्या निमित्ताने दिल्लीत सध्या राज्यातील साहित्यिक, प्रेक्षक-वाचक यांच्याबरोबरच राजकिय नेत्यांची वर्दळही सुरु आहे. आज साहित्य संमेलनस्थळी मी कसा घडलो या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना बोलविण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखत वजा कार्यक्रम पार पडली. यावेळी …
Read More »हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदे यांचा इशारा नेमका कोणासाठी फडणवीस की ठाकरे एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि चौकशी
राज्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढत्या दरीच्या कथित चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना हलके न घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना टाळाटाळ करणारे एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाचा संदर्भ देत …
Read More »दिल्ली चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संजय राऊत यांचा आरोप, सरकारी आकडा खोटा.. दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून केला आरोप
काल रात्री दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या अचानक रद्द करण्यात आल्याची अफवा पसरली. आणि दिल्ली रेल्वे स्थानकावर एकच धावपळ सुरु होऊन चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानक प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी …
Read More »एकनाथ शिंदे यांची टीका, खोक्यांवरुन आरोप करणाऱ्यांना जनतेने खोक्यांमध्येच बंद… तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद
सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण टाकलेल्यांकडे परिवारवाद आहे तर आमचा महाराष्ट्रवाद आहे. त्यांचा फेक नरेटिव्ह तर आमचे काम पॉझिटीव्ह अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठावर हल्लाबोल केला. रत्नागिरी येथे आयोजित जाहीर आभार सभेत ते बोलत होते. सभेपूर्वी उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष …
Read More »भास्कर जाधव यांची नाराजी, क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही राजकारणातील सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरील भाषणाने
विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात शिवसेना उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या भागातील नेत्यांना आणि पराभूत आमदारांना लक्ष करण्याचा सपाटा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने सुरु केला आहे. त्यात कोकणातील पहिला मोहरा म्हणून राजन साळवी यांना पक्षात घेतले. राजन साळवी यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने कोकणातील शिवसेना उबाठाला धक्का बसला असल्याचे बोलले जात असतानाच ज्या …
Read More »संजय राऊत यांची टीका, बीडच्या लोकांनी … दुर्दैवाने खरं होताना दिसतय धनंजय मुंडे, सुरेश धस, वाल्मिक कराड यांच्या संबधावरून केली टीका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यास अटक केल्यानंतर आणि वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे संबध उघडकीस आले. त्यातच सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून सातत्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले. मात्र दोनच दिवसांपूर्वी भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर, उद्धव ठाकरे अजित पवार यांना भेटले, आम्ही आक्षेप… शरद पवार यांच्यावरील संजय राऊत यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर
दिल्लीतील एका कार्यक्रमात महादजी शिंदे पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान केला. त्यावरून शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला. त्यातच संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी तर शरद पवार यांच्यावर विश्वासघातकी म्हणून टीका केली. त्या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सन्मान, महाराष्ट्रात धुमशान शरद पवार यांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे आले पुढे
मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला पण त्या पुरस्काराच्या सन्मानावरू महाराष्ट्रात मात्र घमासान सुरू झाले. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना …
Read More »उद्धव ठाकरे यांचे आवाहन, आरएसएस करते तसे करा, पण वाळवी सारखे नाही हा खोटा पराभव, लागलेला निकाल निकाल म्हणून मान्य नाही
शिक्षक सेनेच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या आजपासून सुरू करा. जसे आरएसएस करते. जिकडे जाते तिथे पोखरायला लागते. आपण वाळवी म्हणता तसे. आधी दिसत नाही, पण नंतर कळते वाळवी लागली आहे. तसे वाळवीसारखे काम …
Read More »दिल्ली निकालावर बोलता संजय राऊत म्हणाले, अण्णा हजारे आणि काँग्रेसला…. आम आदमी पार्टीच्या पराभवावर व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत नेमका कोणता पक्ष विजयी होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच महाराष्ट्रातील निवणूक निकालाची पुर्नरावृत्ती किमान दिल्लीत तरी होणार नाही अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत होती. मात्र दिल्लीत भाजपाला ४६ विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला, तर आम आदमी पार्टीला २२ ठिकाणी विजय मिळाला. …
Read More »