Breaking News

विशेष बातमी

राज्यातील या पोलिस आणि पोलिस अधिकाऱ्यांना पदक जाहिर चार राष्ट्रपती तर ७० पोलिस पदके

नवी दिल्ली : प्रतिनिधी पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ पोलीस शौर्य पदक  तसेच  प्रशंसनीय सेवेकरिता ४५ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  शौर्य पदक श्रेणीमध्ये  ६३०  व  सेवा …

Read More »

मोदींचे फाळणी विषयीचे ते ट्विट पंतप्रधान म्हणून की भाजपाचे नेते म्हणून? वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवर फाळणीच्या दु:खाची आठवण मात्र पीएमओच्या खात्यावर नाही

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील सात वर्षापासून देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत वैयक्तीक खात्यावरून वादंग निर्माण होईल असे कोणतेही ट्विट केले नाही. तसेच त्यांच्या पीएमओ खात्यावरून करण्यात आलेली भाषणे किंवा आवाहन हीच त्यांची अधिकृत भूमिका मानली जात असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १४ …

Read More »

म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळ आणि ठेकेदारांची “अशी ही बनवाबनवी” झोपडपट्टी सुधार मंडळाच्या मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईतल्या विविध भागातील झोपडपट्टीवासियांनाही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने झोपडपट्टी सुधार मंडळाची फारपूर्वीच स्थापना केली. तसेच ही कामे मजूर सहकारी संस्थां मार्फत करून घेण्याची नियमात तरतूदही केली. मात्र मंडळाकडून निविदा मार्फत निघणारी विकास कामे घेण्यासाठी अनेक ठेकेदार मजूर सोसायट्यांचा बोगस पध्दतीने वापर करत असून यात झोपडपट्टी …

Read More »

न्यायालयाने राज्यपालांना फटकारले: मुख्यमंत्र्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यपालांना फटकारले

मुंबई : विशेष प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी १२ जणांच्या नावाची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आली. मात्र राज्यपालांनी या शिफारसींवर कोणताही निर्णय न घेतल्याने महाविकास आघाडीने केलेल्या शिफारसींवर निश्चित कालावधीत एक तर निर्णय अर्थात स्विकारायला पाहिजे अन्यथा सदरच्या शिफारसी पुन्हा राज्य सरकारकडे परत पाठवायाला हव्यात …

Read More »

#BreakTheChain दोन लस घेवून १४ दिवस झालेल्यांसाठी या सर्व गोष्टी खुल्या दुकाने, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल अखेर रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार

मुंबई : प्रतिनिधी १५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल्स-रेस्टॉरंट, दुकाने, शॉपिंग मॉल आदी गोष्टी सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय लग्नासाठी असलेली लोकसंख्या मर्यादेची अट शिथिल करत हॉल-लॉनच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के पर्यत नागरीकांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय सलून-स्पा …

Read More »

११ वी प्रवेशाची सीईटी रद्द केल्याचे आदेश ४८ तासात काढा, न्यायालयाचे आदेश १० वीच्या गुणांवरच ११ वीला प्रवेश द्या राज्य सरकारला निर्देश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १० वी च्या विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश घेण्यासाठी सीईटीची परिक्षा देण्याचा पर्याय राज्य सरकारने ठेवला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष परिक्षा घेणे धोक्याचे असून १० वी परिक्षेत मिळालेल्या मार्कावरच ११ वीला प्रवेश देण्यात यावा असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने देत प्रवेशासाठी असलेली सीईटीची परिक्षा …

Read More »

मुंबईसह राज्यासाठी खुषखबर ! १५ ऑगस्टपासून टप्प्याटप्याने निर्बंध शिथिल होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्यासाठी अखेर मुंबई लोकल प्रवास आता करता येणार असून राज्यातील सर्व निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलप्रवास खुला करण्यात येत असून दोन डोस घेवून १४ दिवस झालेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

१२१ वर्षानंतर नीरजच्या रूपाने अॅथेलिटीक्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक यंदाच्या टोक्यो ऑलिंपिकमध्ये भारताच्या मुकूटात पहिले गोल्ड

टोक्यो-वृत्तसंस्था: प्रतिनिधी स्वतंत्र भारताच्या इतिहासात अॅथलेटीक्समधील भालाफेक क्रिडा खेळात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळविले असून खेळाडू नीरज चोप्राच्या निमित्ताने ही गोष्ट होवू शकली आहे.तसेच आतापर्यत भारताच्या नावावर ७ पदके जिंकल्याची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे १२१ वर्षानंतर या क्रिडा प्रकारात भारताने सुवर्ण पदक जिंकले आहे. १९०० मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये …

Read More »

भाजपा मनसेच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढविणार ? चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोविडमुळे आणि राज्यातील सत्तांतरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा चांगलीच बदनाम झालेली असल्याने आगामी १३ महानगरपालिकेच्या निवडणूकां नजरेसमोर ठेवत भाजपाने नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून या रणनीतीचा भाग म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंज बंगल्यावर जावून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत राज्याचे …

Read More »

नोबेल पुरस्कार विजेते बॅनर्जी यांची पंतप्रधान मोदींवर टीका लसींबाबत केंद्र सरकार असमर्थ

कोलकाता-वृत्तसंस्था: प्रतिनिधी सर्वात मोठी समस्या ही आहे की केंद्र सरकार संपूर्ण देशाला पुरेसा ठरेल इतके लसींचं उत्पादन आणि पुरवठा करण्यास असमर्थ आहे. जर लसींचा पुरेसा साठा असता, तर लस तुटवड्यासंदर्भात सध्या होत असलेल्या तक्रारी झाल्या नसत्या. आज संपूर्ण देशातच लसीचा सांगण्यात आलेला साठा पुरवला जात नसल्याची टीका अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार …

Read More »