Breaking News

अर्थविषयक

राज्यात होणार एलएनजी गॅसपासून वीजनिर्मिती

राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज किंग्ज् गॅस कंपनीसोबत राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला. या करारामुळे राज्याला स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीसाठी मदत होणार आहे. याबाबतचा पायलट प्रकल्प उरण प्रकल्पात राबविला जाणार आहे. लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) हे ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्वच्छ …

Read More »

गुंतवणूकदार गोलमेज परिषद पियुष गोयल म्हणाले, महाराष्ट्र पुन्हा वैभवाचे शिखर गाठेल… उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत, आता केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून काम केल्यास खऱ्या अर्थाने भारताचा कायापालट होऊ शकतो. महाराष्ट्र हे देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचे शिखर गाठेल’, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य …

Read More »

महाराष्ट्र व गोवा राज्य उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवणार : प्रमोद सावंत

उद्योगात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चर’ व गोवा सरकार आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवतील अशी अपेक्षा गोव्याचे मुख्यमंत्री नामदार प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. इन्व्हेस्ट गोवा या गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत …

Read More »

पॅनकार्ड क्लब कंपनीत पैसे अडकलेल्यांसाठी खुशखबर: पैसे कसे परत मिळवायचे, वाचा राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्युनलने दिला पैसे परत देण्याचा निकाल

गुंतवणूकदारांनी पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. मात्र आता ही कंपनी दिवाळखोरीत काढण्यात आल्याने अनेक गुंतवणूकदारांना आपले पैसे कसे मिळणार याबाबतची चिंता सतावत होती. अखेर याप्रकरणी राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्युनलने घेतलेल्या सुनावणीत सदर कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे आदेश ९ सप्टेंबर २०२२ रोजी दिले होते. सदरचे पैसे परत मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी …

Read More »

कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक पेण येथे होणार ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प- उद्योगमंत्री उदय सामंत

जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये पेण (रायगड) येथील निओ एनर्जी प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणात सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक आहे. पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग मंत्री सामंत …

Read More »

नारायण राणे म्हणाले, व्यापार उद्योगाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी

महाराष्ट्र राज्य भारतात प्रगत राज्य म्हणून नावारूपाला आलेले आहे. वैद्यकीय उत्पादन क्षेत्रात सर्वात पुढे आहे जीडीपी मध्ये पुढे आहे आत्मनिर्भर भारत बनवणे व महासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे.  आधुनिकरणामुळे उत्पादन वाढते, उत्पादन वाढले की …

Read More »

वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातलाः वेदांता ग्रुपने मोदींचे आभार मानत दिली माहिती केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्यस्थी आली कामाला

मागील वर्ष, दिड वर्षापासून महाराष्ट्रात वेदांता आणि फॉक्सकॉन कंपनी यांचा प्रकल्प सुरु होण्याबाबत महाराष्ट्रात सातत्याने चर्चा होत होत्या. मात्र आज अखेर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने आपला नियोजित प्रकल्प गुजरातला स्थापन करणार असल्याची माहिती वेदांता कंपनीचे मालक तथा प्रमुख अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत दिली. गुजरात सरकारने दिलेल्या सवलती आणि प्राथमिकतेमुळे हा प्रकल्प …

Read More »

सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात दिले मृत्यूचे ‘हे’ कारण पाठीमागच्या सीट बेल्टचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. मिस्त्री यांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्राबरोबरच राजकिय क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालातील काही माहिती उघडकीस येत असून या …

Read More »

शरद पवार म्हणाले, मिस्त्री यांचे निधन धक्कादायक, त्यांचे विकासात योगदान मिस्त्री यांच्या कुटुंबियावर संकटाचे सत्र

पालघरच्या चारोटी येथील सुर्या नदीच्या पुलावर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी पालनजी उद्योग समुहाचे संचालक सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांचा जागीच दुर्देवी मृ्त्यू झाल्याची माहिती पालघरच्या जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिली. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून …

Read More »

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच कार अपघातात निधन पालघर मध्ये त्यांच्या कारला झाला अपघात

टाटा सन्सचे माजी प्रमुख तथा सर्वात तरूण उद्योजक म्हणून प्रसिध्द असलेले सायरस मिस्त्री यांचे आज कार अपघातात निधन झालं. हा अपघात पालघर येथील चारोटी येथे झाला. रस्त्याच्या दुभाजकाला त्यांची कार धडकून झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. साधारणत: दुपारी सव्वातीन वाजता त्यांच्या कारचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत …

Read More »