Breaking News

कोरोना: सर्वाधिक रूग्णांची नोंद होत एकूण संख्या ४३ हजारावर ९१ जणांचा मृत्यू , १९२४ जण बरे होवून घरी गेले

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील आतापर्यत कोरोनाग्रस्त रूग्ण संख्या अर्थात ३ हजार ७ रूग्णाची नोंद झाली असून मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ८५ हजार रूग्णसंख्येचा टप्पा पार केला आहे. तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ४३ हजार ५९१ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर २४ तासात १९२४ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३९ हजार ३१४ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४५.७२ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ३.५५ %. सध्या राज्यात ५,,५८,४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७,६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८,५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६५४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,५१५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.६० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हानिहाय मृतकांची संख्या-

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ७१ मुंबई -६१, उल्हास नगर – ५, मीरा भाईंदर -४ ,पालघर -१.
नाशिक  नाशिक -१
पुणे १४ पुणे  -६, सोलापूर -८
कोल्हापूर कोल्हापूर -२
औरंगाबाद जालना – १
अकोला अकोला मनपा – १
इतर राज्ये प. बंगालमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

जिल्हानिहाय बाधीत, बरे झालेले, मृृत पावलेले आणि अॅक्टीव्ह रूग्णांची यादी-

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ४८७७४ २११९० १६३८ २५९४०
ठाणे १३०१४ ४८३६ ३३१ ७८४६
पालघर १४८५ ६०७ ४० ८३८
रायगड १४४१ ७३५ ५५ ६४९
नाशिक १५२१ १०२७ ८९ ४०५
अहमदनगर २०३ १०१ ९४
धुळे २३८ ११८ २१ ९९
जळगाव १०४९ ४५१ १०९ ४८९
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४० २८
१० पुणे ९७०५ ५५१६ ४०६ ३७८३
११ सोलापूर १३४३ ६२० १०४ ६१९
१२ सातारा ६३० ३०९ २७ २९४
१३ कोल्हापूर ६४७ ३३५ ३०४
१४ सांगली १५० ८८ ५८
१५ सिंधुदुर्ग ११३ १८ ९५
१६ रत्नागिरी ३५४ १५९ १० १८५
१७ औरंगाबाद १९६५ ११८९ ९२ ६८४
१८ जालना १८८ १२० ६४
१९ हिंगोली २१३ १६३ ५०
२० परभणी ७८ ४६ २९
२१ लातूर १३७ १०२ ३१
२२ उस्मानाबाद १२४ ५९ ६२
२३ बीड ५५ ३९ १५
२४ नांदेड १६९ १०८ ५४
२५ अकोला ७७८ ४३९ ३६ ३०२
२६ अमरावती २९३ १६७ १८ १०८
२७ यवतमाळ १६० ११५ ४३
२८ बुलढाणा ८७ ४८ ३६
२९ वाशिम १०
३० नागपूर ७४७ ४३४ ११ ३०२
३१ वर्धा ११
३२ भंडारा ३९ २४ १५
३३ गोंदिया ६८ ५८ १०
३४ चंद्रपूर ३२ २५
३५ गडचिरोली ४२ २७ १५
  इतर राज्ये /देश ७२ १९ ५३
  एकूण ८५९७५ ३९३१४ ३०६० १० ४३५९१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *