Breaking News

राजकारण

काँग्रेसची टीका, उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर संकट अदानी’मुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात !: अतुल लोंढे

अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान …

Read More »

इम्तियाज जलिल यांचे आव्हान, भाजपाला मदत करतोय वाटतयं ना, या औवेसींची चर्चा करा महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीवर एमआयएमची प्रतिक्रिया

राज्यात एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची खुली …

Read More »

पवारांच्या टीकेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, युती शिवसेनेशी, बाकीच्याशीं देणं घेणं नाही पुढील काळात जसं घडेल त्यावर प्रतिक्रिया देईल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाल्यानंतर या युतीमुळे आता महाराष्ट्रामधील राजकीय हालचाली वाढत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचा आरोप केला. …

Read More »

आंबेडकरांच्या मोदींच्या समर्थनावर शरद पवार म्हणाले, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही वंचितशी युतीचा प्रस्ताव आमच्यासमोर नाही

मागील दोन दिवसांपासून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपाशी संबध असल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे समर्थन केले. तसेच सरकारी यंत्रणांच्या गैरवापरावरही मोदींच्या कृत्याचे समर्थन केले. यावरून प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात वादही झाला. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा …

Read More »

संजय शिरसाट म्हणाले, पवारांच्या त्या सभेने सगळं गुंडाळून ठेवले मात्र… महाविकास आघाडीला सर्व्हेक्षणात सांगितल्याप्रमाणे जागा मिळणार नाही

लोकसभा निवडणूक झाली तर शिंदे गट-भाजपाच्या जागा कमी होणार असून महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज ‘सी-वोटर’च्या सर्व्हेद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गट, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समाधान व्यक्त केले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करताना महाविकास आघाडीने त्यांच्या सध्याच्या जागा राखल्या तरी खूप झाले, …

Read More »

शरद पवार म्हणाले, आम्ही एकत्र येऊ शकतो पण काही राज्यात परिस्थिती प्रतिकूल नाही कोल्हापूरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले भाजपा विरोधी आघाडीचे संकेत

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टूडे-सी-व्होटर कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात भाजपाला प्रतिकूल परिस्थिती दाखविली आहे. तर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना अनुकूल परिस्थिती दाखविली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाच्या विरोधात बांधण्यात येणाऱ्या आघाडीवर भाष्य करत, राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो पण काही राज्यात …

Read More »

वंचितप्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी काहीच चुकीचे वागत नाहीत उध्दव ठाकरे यांच्याशी युती केल्यानंतरही मोदींचे समर्थन

एकाबाजूला वंचित बहुजन आघाडी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी एकत्र येत असल्याचे जाहिर करत नुकतीच वंचित आणि शिवसेनेने युती केली. या युतीच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे …

Read More »

संजय राऊत यांचा आंबेडकरांना टोला, मी कोण आहे उध्दव ठाकरे ठरवतील प्रकाश आंबेडकर यांच्या टोल्यावर राऊत यांचा पलटवार

वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांचे संबध भाजपाशी असल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना संजय राऊत यांनी आंबेडकरांना सल्ला देत पवारांवर टीका न करण्याचे आवाहन केले. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला. त्यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत माझ्याबाबतीत उध्दव ठाकरे ठरवतील निर्णय …

Read More »

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरात स्थगितः काँग्रेसचे मोदींवर टीकास्त्र सुरक्षा यंत्रणेनेतील त्रुटीवरून भारत जोडो थांबली

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार आहेत. त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने आपली यात्रा सध्या …

Read More »

संजय राऊत यांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, उध्दव ठाकरेंनी सांगितल असत तर…. पवारांवरील आरोप हे पूर्वीच्या घटनांवरून त्याचा आता संबध नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटकपक्ष आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले. याबाबत बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत यायचं असेल तर टीका करणं …

Read More »