Breaking News

आरोग्य

पनीर खवय्यांनी हा फोटो पाहिल्यावर कधीही पनीर खाणार नाही सोशल मीडियावर होतोय पनीर बनवण्याच्या प्रक्रियेचा व्हायरल फोटो

पनीर टीक्का, पनीर मटार, पनीर मसाला हे पनीर खवय्यांचे आवडते पदार्थ. पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. दुधापासून बनवल्या जाणाऱ्या या पदार्थामध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात त्यामुळे जीमधील लोकही प्रोटीनसाठी फक्त पनीर खातात. पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जातात. इतर पदार्थांनध्येही आवर्जुन पनीर टाकलं जातं. सध्या पनीर संदर्भातील एक फोटो सोशल …

Read More »

हृदयविकार असलेले रुग्ण खाऊ शकतात का तूप आणि लोणी? हृदयरोगी घरी बनवलेले पांढरे लोणी आणि तूप कमी प्रमाणात खाऊ शकतात

धावपळ आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केवळ वृद्धांमध्येच नाही, तर आता ३५ वयाच्या तरुणांमध्येही त्याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हृदयरोगींनाही कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवावी लागते, जेणेकरून धोका जास्त वाढू नये. आहारात जास्त प्रमाणात चरबीचा समावेश केल्याने कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो. यामुळेच हृदयरोगी …

Read More »

मोबाईल फोनच्या व्यसनातून मुलांची सुटका कशी करणार मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? वाचा या टिप्स

आज मोबाइलशिवाय काहीच काम होऊ शकत नाही. घरातील प्रत्येक सदस्याकडे मोबाइल असतोच. एका घरात किमान तीन ते चार मोबाइल असतातच.मग काय मुलांच्या हातातही मोबाइल येतात. आज प्रत्येक घरात हेच चित्र दिसते. लहान मुले तासनतास मोबाइल पाहत बसतात. यातून मुले गुंतून पडतात त्यांचा त्रास कमी होतो असे पालकांना वाटत असले तरी …

Read More »

चिकट कफ साफ करण्यासाठी वापर हे घरगुती चार उपाय घशात अडकेल चिकट कफ साफ करण्यासाठी वापरा या टिप्स

मुंबईची हवा दिवसेंदिवस खराब होत असून दिल्लीला मुंबईने प्रदूषणात मागे टाकलं आहे. हवेच्या एअर क्वालिटी इंडेक्समध्ये मुंबईच्या हवेची गुणवत्ता १६३ वर नोंदवली गेली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चिकट कफ, सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांने थैमान घातले आहे आहे. हवेतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे, मोठ्या संख्येने लोकांना दमा आणि सीओपीडी सारख्या …

Read More »

शुगर वाढली असेल तर उशिर न करता करा हे ३ उपाय रक्तातील शुगर वाढली असले तर करा हे उपाय

धावपळीच्या जीवनात अनेकांना सुगरचा आजार असतो. ताण तणाव, धावपळीचे जीवन, अनहेल्दी आहार अशा अनेक गोष्टींमुळे मधुमेहाची समस्या दिसून येते. तर डायबिटीसची समस्या झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. डायबिटीस झाल्यानंतर निष्काळजीपणा अजिबात करू नये. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, …

Read More »

उशी न वापरण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का ? वाचा डोक्याखाली उशी न घेता झोपण्याचे फायदे तुम्हाला करतील हैराण

डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय काही लोकांना झोपच येत नाही. तर काही लोक हलकी आणि सॉफ्ट म्हणजे जास्त जाड नसलेली उशी वापरतात. पण उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चांगली नाही. उलट उशी डोक्याखाली न घेता झोपण्याचे अनेक फायदेही आहेत. जाणून घ्या उशी न वापरण्याचे फायदे… त्वचेसंबंधी फायदा उशीचा सतत वापर केल्याने …

Read More »

मानसिक आरोग्य बिघडल्यास दिसू लागतात ही लक्षणे; वेळीच डॉक्टरांना घ्या सल्ला मानसिक आरोग्य बिघडण्याचे मुख्य करणे कोणती ?

मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे अत्यंत महत्वाचे आहे. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.परंतु बहुतेक लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. जेव्हा ही समस्या गंभीर बनते, तेव्हा ती व्यक्ती आत्महत्या देखील करते. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य बिघडते, तेव्हा कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. …

Read More »

दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा दिवाळीपूर्वी घर साफ करताना फोल्लो करा या टिप्स

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घर स्वच्छ असेल तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन धन धान्याने भक्ताच्या घरात वास करते. तथापि, सध्या नवरात्री आणि दसरा जोरात सुरू आहे, परंतु यानंतरचा पुढील सण दिवाळी आहे. दिवाळीच्या तीन-चार दिवस आधी घराची पांढरी धुणे आणि साफसफाई करणे खूपच थकवणारे असते. अशा परिस्थितीत, दसऱ्यानंतर, आपण आपले घर …

Read More »

कुष्‍ठरोग्यांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांचे आवाहन

राज्यात घरोघरी सर्वेक्षण करून, कुष्‍ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम काटेकोरपणे राबवावी. शोध अभियाना दरम्यान नागरिकांचे या आजाराबाबतचे गैरसमज दूर करावे. नागरिकांना हा आजार बरा होण्याचा विश्वास देवून तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे, असे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले. राज्यात २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर …

Read More »

चहा पुन्हा-पुन्हा गरम करुन घेता? थांबा तुमच्या शरीरावर होईल मोठा परिणाम थंड चहा सतत गरम करून पिण्याचे तोटे तुम्हाला माहिती आहेत का ?

आज अनेकांना सकाळी सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते तर काहीजण तासाला चहा घेताना आपल्याला दिसून येतात. अनेकदा तुम्ही चहा पिण्यासाठी चहाच्या टपरीवर किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलात, तर आधीच थंड झालेला चहा पुन्हा गरम करून दिला जातो. काही वेळा आपण घरीही असंच करतो. पण असं कधीही करू नका, …

Read More »