Breaking News

आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका… कृपया घरीच रहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विंनती

मुंबई: प्रतिनिधी

संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका… कृपया घरीच रहा… अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

Check Also

ताटकळलेल्या उदयनराजे भोसले यांना अखेर भाजपाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूक २०२४ सालच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांच्या यांना भाजपाने उमेदवारी जाहिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *